utkarsh.erandkar
February 01, 2014
0
महाराष्ट्रच नव्हे तर भारतातल्या अनेक राज्यांत, काही ठराविक शहरे सोडली तर आजही अनेक गावे दुर्गम आहेत. या गावांना जोडणारा रस्ता नावापुरता रस्ता आहे. काही दुर्गम खेड्यातील लोकांना महत्वाचे जिन्नस आणण्यासाठीही कित्येक किलोमीटर दूरवर असणाऱ्या गाव...
सोशल मिडिया हँडल्स