utkarsh.erandkar
June 07, 2014
2
मानवाच्या शरीरात ७०% भाग पाणी आहे. माणूस एकवेळ अन्नाशिवाय काही दिवस राहू शकेल पण पाण्याशिवाय एक दिवसही राहू शकणार नाही; यावरून पाण्याचे महत्व आपल्याला लक्षात येते. आपली हालचाल, क्रियाशीलता जेवढी जास्त, तेवढी पाण्याची आवश्यकता जास्त. आणि त्यामुळेच...
सोशल मिडिया हँडल्स