मनस्थिती - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 14, 2013

मनस्थिती

प्रत्येकवेळी ट्रेक संपत आल्यावर सगळ्याच गिर्यारोहकांची मनस्थिती सारखीच असते. ट्रेक यशस्वी पूर्ण केल्याचा हर्ष आणि ट्रेक संपत आल्याचे दुःख यामधील कोणती भावना जास्त उचंबळून येतेय हे कळेनासे होते. किल्ल्यावरून खाली आलो होतो पण मन अजूनही किल्ल्यावरच होतं. अशावेळी परती प्रवास, एखाद्या जिवलगाला सोडून जाताना वाटते, तसा जड वाटू लागतो.


No comments:

Post a Comment